चार वारशाच ते चक्री वादळ..
आणि आमची झालेली धांदल..
अजून पण आठवतंय..
पहिल्या वर्षाचा तो पहिला दिवस..
तो हरून भाई चा चहाचा गाडा..
जिथे पहिल्याच दिवशी केला मी राडा..
कुणाची ओळख न कुणाची साथ..
मग हीच असते मैत्री ची सुरवात..
अशीच रोज चहा आणि दिवस संपवत..
मला भेटली चार मित्रांची संगत..
ती पण माझ्यासारखीच भोळी आणि वेडी..
आणि त्यांची गावे पण होती जशी लहान खेडी..
कोण जाने कसे जुडलो आम्ही.
पण एकमेकांशी खूप खूप लढलो आम्ही..
रोज होणारच आमच भांडण..
आणि होणार आमच रोज खंडन..
यान आम्हाला खूपच जवळ खेचलं..
आणि त्यासाठी आम्ही खूप काही वेचलं..
ते वेडे उनाड गोल फिरणारे दिवस..
आणि त्या हरवलेल्या अंधाऱ्या रात्री..
त्या कोरड्या उजाड झालेल्या वाटा.
प्रत्येक वळणावर फुटणारा फाटा..
ते क्लास बुडवून वेड्या सारख फिरणं ..
आणि परीक्षेच्या राती अंग अंग जीरन..
मग परीक्षा संपायच्या..
आणि आमच्या कुस्त्या जुम्पाय्च्या ..
मग रात्री व्हायची धम्माल..
आणि हीच आमची सर्वात मोठी कमाल..
मला आणखी पण आठवतय..
आणि रोज मला रडवताय..
हीच आमची पाच जणांची मैत्री...
जी कधीच तुटणार नाही आहे आम्हा खात्री........
__ बळीराम भोसले...
आणि आमची झालेली धांदल..
अजून पण आठवतंय..
पहिल्या वर्षाचा तो पहिला दिवस..
तो हरून भाई चा चहाचा गाडा..
जिथे पहिल्याच दिवशी केला मी राडा..
कुणाची ओळख न कुणाची साथ..
मग हीच असते मैत्री ची सुरवात..
अशीच रोज चहा आणि दिवस संपवत..
मला भेटली चार मित्रांची संगत..
ती पण माझ्यासारखीच भोळी आणि वेडी..
आणि त्यांची गावे पण होती जशी लहान खेडी..
कोण जाने कसे जुडलो आम्ही.
पण एकमेकांशी खूप खूप लढलो आम्ही..
रोज होणारच आमच भांडण..
आणि होणार आमच रोज खंडन..
यान आम्हाला खूपच जवळ खेचलं..
आणि त्यासाठी आम्ही खूप काही वेचलं..
ते वेडे उनाड गोल फिरणारे दिवस..
आणि त्या हरवलेल्या अंधाऱ्या रात्री..
त्या कोरड्या उजाड झालेल्या वाटा.
प्रत्येक वळणावर फुटणारा फाटा..
ते क्लास बुडवून वेड्या सारख फिरणं ..
आणि परीक्षेच्या राती अंग अंग जीरन..
मग परीक्षा संपायच्या..
आणि आमच्या कुस्त्या जुम्पाय्च्या ..
मग रात्री व्हायची धम्माल..
आणि हीच आमची सर्वात मोठी कमाल..
मला आणखी पण आठवतय..
आणि रोज मला रडवताय..
हीच आमची पाच जणांची मैत्री...
जी कधीच तुटणार नाही आहे आम्हा खात्री........
__ बळीराम भोसले...
No comments:
Post a Comment